ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत का आहे अश्वाची परंपरा ? नेमकं कारण काय?
आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे सोमवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. लाखो वारकरी भाविकांसह माऊली माऊलीच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात, भक्तिमय वातावरण याठिकाणी पाहायला मिळालं. यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती.
पुणे : आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे सोमवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. लाखो वारकरी भाविकांसह माऊली माऊलीच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात, भक्तिमय वातावरण याठिकाणी पाहायला मिळालं. यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखी सोहळ्यातील मानाचा मानला जाणाऱ्या अश्वाने सोमवारी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अश्वाचे मंदिर प्रशासनाने पूजन केले. माऊलींच्या पालखीत जाणाऱ्या हिरा आणि मोती या अश्वांना मोठी परंपरा आहे. पादुकांप्रमाणेच वारकरी अश्वाचं दर्शन घेतात.हिरा या अश्वावर चोपदार आरुढ असतात.यंदा पाऊसपाणी चांगला पडू दे अशी प्रतिक्रिया या चोपदारानं दिली.तुकाराम कोळी यांना दरवर्षी मान दिला जातो.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

