Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव मधील तरुणांचे मुंबईत उपोषण

हदगाव मधील हे तरुण गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. प्रशासनाने तसेच राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून ही बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली होती.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव मधील तरुणांचे मुंबईत उपोषण
| Updated on: Aug 18, 2022 | 3:26 PM

हदगाव – सकल मराठा समाजाकडून हदगाव (Hadagav)तालुक्यात बंदची हाक देण्यात आलेली होती. या बंदला तालुक्यातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद देण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी हदगाव मधील तरुणांचं मुंबई उपोषण (hunger strike)करत आहेत. मात्र तरुणांच्या या उपोषणाकडे प्रशासनाने तसेच राजकीय नेते यांनी लक्ष दिलेले नाही . हदगाव मधील हे तरुण गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. प्रशासनाने तसेच राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून ही बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली होती.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.