AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापूर्वी हे महत्त्वाचे काम करा, तरच तुमच्या खात्यात 2 हजार रुपये येतील

पीएम किसान योजनेची हलचाल सध्या वेगाने सुरु आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी कसल्याची प्रकारची अडचण आल्यानंतर मदन नंबर (155261 या 1800115526) (011-23381092) इथे संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापूर्वी हे महत्त्वाचे काम करा, तरच तुमच्या खात्यात 2 हजार रुपये येतील
farmer
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 15, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : पीएम किसान योजनेच्या (pm kisan kyc) माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार महिन्यानंतर ३ टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये जमा होतात. सध्या आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हप्ते देण्यात आले आहेत. 14 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी (kyc) करण्याचे आदेश दिले आहेत. आजची शेवटची तारिख आहे, असं म्हटलं जात आहे की, १५ जूननंतर शेतचकऱ्यांच्या खात्यामध्ये (pm kisan kyc update) दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा देशातील सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवाईसी केली नसल्यामुळे लाभार्थी शेतकरी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी झालेली नाही, त्याच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. 14 व्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात. त्या शेतकऱ्यांना सरकारकडून पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवण्यात येत आहेत. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. काही लोकांनी पैसे परत केले आहेत.

ज्या शेतकऱ्यांना ई-केवाईसी करायची आहे, त्यांनी सुरुवातीला किसान योजना या ऑफिशियल वेबसाइटवरती जाऊन त्या प्रक्रियेला पूर्ण करायची आहे.

सुरुवातीला तुम्ही www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती जावं लागेल त्यानंतर तुमचं होम पेज ओपन होईल त्यानंतर E-KYC या पर्यायावरती जावे तिथं आधारकार्ड नंबर आणि कैप्चा भरावा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमची e-KYC होऊन जाईल

इथे संपर्क साधा

पीएम किसान योजनेच्या संदर्भात कसल्याही प्रकारची असल्यास किसान ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in इथं संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेची हलचाल सध्या वेगाने सुरु आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी कसल्याची प्रकारची अडचण आल्यानंतर मदन नंबर (155261 या 1800115526) (011-23381092) इथे संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

Follow Us
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश