गुजरात सरकारकडून वादळानंतर झालेल्या नुकसानीवर उपाय योजना करण्यात येत असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. त्याच वेळी, यापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.