Tanaji Sawant on Health Ministry : सोलापूरचे पालकमंत्री पदावरून आणि खाते वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्याने नाराजी व्यक्त केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खाते दिले मात्र आपल्याला आरोग्य खाते पसंत नव्हते. त्याबाबत मी नाराज होतो पण तरीही सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. आणि आता ते खातंही आवडतं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सोलापूर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या तांदळात प्लास्टिकच्या तांदुळाची भेसळ करण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भीती आहे. ऊस लावला यंदा तळ्यात पाणी येते की नाही. तळ्यात पाणी भरलं. पण, ऊस कारखान्यात येते की नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. उद्धव साहेब आणि संजय राऊत यांचे भविष्य काय असणार हे सांगण्या इतपत मी मोठा नाही.
मंगळवेढा येथे तीन महिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात ही धक्कादायक घटना घडलीय. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या झालीय.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. या निकालानंतर शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला. पाहा व्हीडिओ...
चैत्री यात्रेच्या निमित्ताने मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. कारण मंत्र्यांचं प्रमाण कमी झालं म्हणजे कामाचं प्रमाणही कमी होते. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांचेही आहे.
राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे.