मुलाला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आई-वडिल आणि बहिण गेले होते. मेव्हणा फोन करत होता, मात्र संपर्क होत नव्हता. काही वेळात बस अपघाताची बातमी आली.
पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते शेतात फेरफटका मारण्यास गेले होते. मात्र घऱी परतलेच नाही. पत्नी आणि पुतण्या पाहण्यासाठी गेले असता भलतंच समोर आलं.
तिघेही परप्रातातून कामानिमित्त पुण्यात आले. रात्री काम झाल्यावर जेवायला गेले. जेवून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने आता लग्नाळू मुलांचे पालक लग्न जमवण्यासाठी एजंटकडे जात आहेत. याचाच गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत.
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने लग्न जमवून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट झाला आहे. यातूनच तरुणांच्या फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत.
पुण्यातील खेडमध्ये नात्यांना काळिमा फासणारी घटना घडली आहे. सासऱ्याने सुनेसोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
एक तरुण अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी शोधाशोध सुरु केली, मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मग सहा दिवसांनी जे समोर आलं त्यानंतर सर्वच हादरले.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर एकीकडे बंदी घालण्याची मागणी होत आहे. तिच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. असं असताना एका बड्या नेत्याने गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.
हल्ली एसटी बस चालकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ऑनड्युटी एसटी वाहक, चालकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत.
इन्स्टाग्रामवर महिलेशी मैत्री करणे एका उद्योजकाला चांगलेच महागात पडले आहे. आधी मैत्री मग घरी बोलावले. त्यानंतर आपल्या जाळ्यात अडकवले.