उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, भाजीपाल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. मात्र, रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट यामधील दरी ओळखून घोलप यांनी केवळ एका एकरात कारल्याची लागवड केली होती.केवळ लागवडच नाही सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपासना केली.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात चंद्रा ही लावणी असून अमृता खानविलकरने यावर नृत्य केले आहे. आता नववधूंनादेखील या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने केलेल्या डान्स स्टेप्सना लग्नात उपस्थित असलेल्यांनी आणि विशेषत: तरुणांनी चांगलीच दाद दिली.
गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणात येत होती.
मोबाइवर कीर्तनाचा व्हिडिओ घेणाऱ्यांना यावेळी चांगलेच सुनावले. मोबाइल बंद कर पहिले, असे म्हणत त्यांनी मोबाइल आणि यूट्यूबवर कीर्तनाच्या क्लीप अपलोड करणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला.
21 जूनपर्यंत राज्यात खरिपाच्या पेरणीला सुरवात होणे हे क्रमप्राप्त मानले जाते. मात्र, सध्याच्या परस्थितीमुळे आता 4 दिवसांमध्येच सर्व खरीप पेरण्या होतील असे चित्र नाही. पण उशीराने पाऊस दाखल झाला तरी शेतकऱ्यांनी आगोदर कापूस, मूग, उडिद, तूर याची पेरणी करणे गरजेचे आहे. सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला तरी पेरणीची गडबड केली जाते.
17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही 12 तास कीर्तन करू शकतो. त्यानंतर ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर महाराज यांनी सलग बारा तास कीर्तन करण्याचा मनात निश्चय केला.
कामावरून परतत असताना या दुचाकीस्वरावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. दुसऱ्या घटनेत चालत्या कारवर झाड कोसळले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना खेड तालुक्यातील चाकण झित्राई मळा येथे घडली आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हे कामगार रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी याठिकाणी राहतात. त्यांच्या खोल्यांमधले मोबाइल चोरून हा अल्पवयीन मुलगा ते विकत असे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याचे प्रताप उघड झाले आहेत.
मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बिश्नोई गॅंग एकदम चर्चेत आली आहे. त्यानंतर सलमान खान प्रकरणही समोर आले होते. महाकाळची पंजाब पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून त्याच्याकडून दररोज माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून पुणे जिल्ह्यातील किती अल्पवयीन मुले यांच्या संपर्कात आहेत, याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत.
आंबेगाव तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे .गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल आणि पावसाच्या सरी हे ठरलेले आहे. त्यामुळे शेती शिवारात पाणी साचले असून अनेक ठिकाणा बांधही फुटले आहेत. हंगामाच्या सुरवाातीलाच पावसाने दमदार एंन्ट्री केली असली हाच पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे.