कॉलेजला दांडी मारुन सर्व मित्र फिरायला गेले. पण ही पिकनिक एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. शासनाची मनाई असतानाही तरुण मंडळी समुद्र किनारे, धबधब्यावर जात आहेत. यामुळे अशा घटना घडत आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
पावसाळा सुरु असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट जारी केला आहे. मात्र तरीही समुद्रावर पोहायला गेल्याने एका तरुणाला महागात पडले आहे.
Virar Bus Fire : किती वाजता आणि कुठे घडली घटना? आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना घडल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
जमिनीच्या वादातून वसई तालुक्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटाने मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दोन्ही गटाचे मेळावे मुंबईतच होणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न आहे.
खरेदी बहाण्याने दुकानात यायचे आणि सोने चोरुन पसार व्हायचे. सातत्याने घडणाऱ्या या घटना लक्षात घेत पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले अन् गुन्हेगारांचा पर्दाफाश झाला.
नेहमीप्रमाणे मित्रांचा ग्रुप तलावात पोहायला गेला. तलावात पोहण्याचा आनंद घेत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. यानंतर गावावर शोककळा पसरली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भर पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करत संताप व्यक्त केला. गाझियाबाद धर्मांतर प्रकरणाचा मुंब्र्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आलाय. याच प्रकरणावरुन त्यांनी संताप व्यक्त केला.
विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत अंगावर कोसळून तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे.