आरोपी कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा वसईतील एका हत्या प्रकरात आला आहे. आठ वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
बापलेक बाईकवरुन निर्माल्य टाकायला वसई किल्लाबंदर जेट्टीवर गेले होते. मात्र घरी परत आलेच नाहीत. मग जी घटना समोर आली, त्यानंतर घरच्यांना धक्काच बसला.
श्रावण महिना सुरु असल्याने रविवारी सुट्टीनिमित्त पती-पत्नी बुलेटवरुन तुंगारेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांनंतर त्यांचे हे एकत्र दर्शन शेवटचे ठरले.
विरारमध्ये बोगस इमारतींचे प्रमाण वाढले आहे. केवळ ग्राहकांचीच नाही तर शासनाची फसवणूक हे रॅकेट करत होते. मात्र आता या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
नेहमीप्रमाणे तरुण फुटबॉल खेळायला गेला. मात्र मैदानात खेळत असतानाच जे घडलं त्यानंतर साऱ्या गावावर शोककळा पसरली. कुटंबीयांना मानसिक धक्काच बसला.
रूमवर नागरिकांनी कर्जही घेतले आहे. इमारती बनताना पालिकेचे अधिकारी कुठं गेले होते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आमदार गीता जैन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधात कारवाई केल्याने आमदार संतापल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
क्रिकेटच्या छंदातून त्यांनी स्वतःतील संघटक विकसित केला. त्याचा त्यांना सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात फायदा झाला.
मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दापोली, जळगाव येथील घटना ताज्या असतानाच आता वसईत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी शताब्दी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. रेल्वे पोलीस योग्य माहिती देत नसल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.