AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या

लातूर जिल्ह्यात क्वारंटाईन होण्यावरुन दोघांची हत्या करण्यात आल (Latur Murder during quarantine) आहे.

लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या
| Edited By: | Updated on: May 24, 2020 | 1:19 PM
Share

लातूर : लातूर जिल्ह्यात क्वारंटाईन होण्यावरुन वाद झाल्याने दोघांची हत्या करण्यात आली (Latur Murder during quarantine) आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे घडली. या घनटेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विद्यामान बरमदे सह सात जणांना पोलिसांनी अटक केली (Latur Murder during quarantine) आहे.

आरोपी विद्यमान हा उत्तर प्रदेशहून प्रवास करुन लातूरमध्ये आला होता. त्यामुळे गावातील शहाजी पाटील, वैभव पाटील यांनी तुम्ही प्रवास करुन आलेला आहात, तर तुमचा ट्रक गावाबाहेर लावा आणि तुम्ही शेतात क्वारंटाईन व्हा, असे सांगितले. असे सांगितल्याने आरोपी विद्यामानला राग आला. यामुळे विद्यामान आणि शहाजी, वैभव पाटील यांच्यात वाद निर्माण झाला.

यानंतर विद्यमानने मध्यरात्री आपल्या नातेवाईकांसह शहाजी पाटील यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात शहाजी पाटील आणि वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली. तर शत्रुघन पाटील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

आरोपीचा विद्यमान बरमदे हे मुंबईत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पोलिसांनी आरोपीसह सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.