AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रह्मदेव आला तरी आम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर… बच्चू कडू यांंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार हल्ला

मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना आमदार बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही, जर आलच तर त्यांनी पक्षातील आमदाराला देणार असल्याचं सांगितलं आहे.

ब्रह्मदेव आला तरी आम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर... बच्चू कडू यांंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार हल्ला
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2024 | 8:49 PM
Share

आम्हाला राजकारण करावे लागेल जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो.या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही आलच वाट्याला तर आमचे राजकुमार पटेल यांना देऊ. आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ, फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेलमी सगळ सांगेल, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

विधान सभा लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे सगळ्यांसोबत चर्चा करून विव्ह रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कस लढता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत. महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे, आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

आरएसएसबाबत कडू काय म्हणाले?

मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणी कबूल करणार नाही त्याच्यातल्या जातीवर आरक्षण द्यायला हवं. सगळ्यांना समान कायदा असल्याने कोणत्याही धर्माचा असला तरीही गरीबासोबत सरकारचा न्याय समान असला पाहिजे. संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे त्यांनी नैतिकता सोडली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय सोयसेवक संघाने दाखविले आहे अमरावतीमध्ये तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगल्याचं बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगे यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे. त्यांची प्रकृती वाईट होत असून त्यांची समाजाला गरज आहे. त्यानी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे आणि त्यांनीच कायदा करावा त्यानी विधानसभेच्या तयारीला लागावं असा सल्ला कडू यांनी जरांगे यांना दिला आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....