AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी..., उद्योजकाच्या बायकोने केलेल्या अशा वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिची टिका देखील केली... जाणून घ्या, ती नेमकं काय म्हणाली...

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी..., उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Jul 06, 2026 | 10:32 AM
Share

Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती अश्नीर यांना तिसरं मुल हवं होतं. पण कुटुंबियांनी पाठिंबा नसल्यामुळे आणि काही मेडीकल अडचणींमुळे त्यांना तिसऱ्या मुलाचं जगात करता आलं नाही…

मात्र, या वादाचे मूळ कारण ही बाब नसून त्यानंतर माधुरीने उच्चारलेले शब्द होते, ज्यांनी अनेकांना धक्का दिला. माधुरी म्हणाली, “तिसरं अपत्य तुम्हाला तरुण ठेवतं. जर तुम्ही श्रीमंत लोकांकडे पाहिलं, ज्यात शाहरुख खानचाही समावेश आहे, तर त्यांना तिसरं अपत्य आहे. ‘हम दो हमारे दो…’ ही म्हण सर्वांनाच लागू पडत नाही. श्रीमंत लोकांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची संपत्ती वाढते; तर गरिबांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची गरिबी वाढते.” या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला.

माधुरी जैन ग्रोव्हर हिच्या विधानावर तीव्र टीका

माधुरीच्या या वक्तव्यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. एका नेटकरी तिव्र शब्दात टीका करत म्हणाला, “स्पष्टच आहे की, या महिलेला अर्थव्यवस्था किंवा लोकसंख्येबाबत काहीही ज्ञान नाही. यावरून हेच ​​दिसून येतं की, उच्चभ्रू वर्गाकडे किती मूलभूत माहितीचा अभाव असतो. लक्षात ठेवा, सामान्य जनताच यांसारख्या लोकांना मत करते.”, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘माधुरी अश्नीर ग्रोवर यांच्या किव येते, त्यांचं हे वक्तव्य श्रीमंतांच्या घमंडीचं सर्वात वाईट रुप आहे. त्यांचे विचार त्यांच्या बॅक बॅलेन्सपर्यंत मर्यादित आहेत. तर, श्रीमंतांकडून होणारं शोषण ही कधीच समस्या नसते; समस्या असते ती केवळ गरिबांचं अस्तित्व…

‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) बद्दल सांगायचं झालं तर, रिअ‍ॅलिटी शोच्या नुकताच झालेल्या एका भागात, अभिनेत्री कंगना राणौतने विशेष पाहुणी म्हणून हजेरी लावली. तिने स्पर्धकांना खडे बोल सुनावले आणि त्यांना आपली कामगिरी सुधारण्याचं आवाहन केलं. दरम्यान, श्रेष्ठा अय्यर स्पर्धेतून बाहेर पडली; ‘लॉक अप 2’ मधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट