AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात तुम्हाला नाचायला मिळालं नसेल तर तो तुमचा मुद्दा; सुबोध भावे असं का म्हणाले?

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यांचा उद्देश राष्ट्र शक्तीचा होता. आपल्यावर त्यावेळी ब्रिटिशांची बंधने होती, ब्रिटिश म्हणजे कोरोना. आता उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणपती मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा सुरूयं.

गणेशोत्सवात तुम्हाला नाचायला मिळालं नसेल तर तो तुमचा मुद्दा; सुबोध भावे असं का म्हणाले?
| Edited By: | Updated on: Aug 31, 2022 | 1:36 PM
Share

मुंबई : संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) आगमनाची तयारी जोरदार सुरूयं. अनेक ठिकाणी तर सर्वांचे लाडके बाप्पा विराजमान देखील झालेत. बाॅलिवूडपासून ते मराठी कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होताना दिसतायंत. बाप्पांच्या आगमनाची वेगळीच एक धुम बघायला मिळतंय. सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. यावेळी बोलताना सुबोध भावे म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव नव्हता, पण आनंदावरती कसल विरजण नाही पडले. गेली दोन वर्ष कोरोना (Corona) होता, मात्र, मी उत्साहाने बाप्पांचे स्वागत केले होते. आनंदावरती विरजण नाही पडतं.

आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी दाखवणारा खास देखावा

पुढे सुबोध भावे बोलताना म्हणाले की, जर तुम्हाला नाचायला नाही मिळाले म्हणून तुम्ही नाराज असाल तर तो तुमचा मुद्दा आहे. मात्र माझ्या आनंदावरती काही फरक नाही पडला. कारण भक्तीवरती कधीच कसला फरक पडत नसतो. यावेळी आम्ही शाडूची मूर्ती तयार केली आहे. त्यात आम्ही आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीला किती दागिने हवेत तिचे दागिने म्हणजेच निसर्ग. विकासाच्या नावाखाली निसर्गाची वाट लावली जात आहे. विकास देखील व्हायला हवा पण निसर्ग देखील टिकायला हवा.

तुम्ही पत्ते खेळता, दारू पिता त्यावेळी तुमच्या धार्मिक भावना कुठे, सुबोध भावेंचा सवाल

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यांचा उद्देश राष्ट्र शक्तीचा होता. आपल्यावर त्यावेळी ब्रिटिशांची बंधने होती, ब्रिटिश म्हणजे कोरोना. आता उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणपती मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा सुरूयं. तुझा बाप्पा मोठा की माझा अशी स्पर्धा नको. स्पर्धा नक्कीच असावी ती आमच्यात देखील आहे. मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा…आजकाल कोणाच्याही भावना कशामुळेही दुखवल्या जातात. आमच्याकडुन जरा काही झालं तर लगेच भावना दुखावल्या जातात. तुम्ही पत्ते खेळता, दारू पिता त्यावेळी तुमच्या धार्मिक भावना कुठे जातात. असेही सुबोध भावे म्हणाले आहेत.

Follow Us
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...