AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये ‘या’ चुका!

अनेकदा आपल्या लक्षात आले आहे की, बराच वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर जेव्हा आपण अन्न खाऊन बघतो तेव्हा त्याची चव बदलू लागते. अनेकदा अन्न खराब होते मग कधी कधी आपल्याला अन्न फेकून द्यावे लागते. यात बरीचशी चूक आपलीच असते.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये 'या' चुका!
fridge cost
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 17, 2023 | 3:47 PM
Share

मुंबई: फ्रिज हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उपयोग अन्न ताजे ठेवण्यासाठी, बर्फ तयार करण्यासाठी आणि थंड पाणी ठेवण्यासाठी केला जातो. रेफ्रिजरेटर स्वच्छ करून त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहित असले पाहिजे, अन्यथा आपण त्याचा योग्य फायदा घेऊ शकणार नाही. अनेकदा आपल्या लक्षात आले आहे की, बराच वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर जेव्हा आपण अन्न खाऊन बघतो तेव्हा त्याची चव बदलू लागते. अनेकदा अन्न खराब होते मग कधी कधी आपल्याला अन्न फेकून द्यावे लागते. यात बरीचशी चूक आपलीच असते. आपण फ्रीजमध्ये अन्न ठेवताना चुका करत असतो. चला तर मग जाणून घेऊया फ्रिजमध्ये वस्तू ठेवताना आपण कोणत्या चुका करू नयेत.

फ्रीजमधील अन्नात किडे, कोळी किंवा माश्या पडतील, असे आपल्याला अनेकदा वाटते. आपण अन्न झाकून न ठेवता फ्रीजमध्ये ठेवतो, तर कधी आळशीपणामुळे असं करतो. पण हा योग्य मार्ग नाही, थंडीमुळे अन्नावर एक थर तयार होऊ लागतो म्हणून फ्रिजमध्ये अन्न झाकून ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय तापमान कमी असल्याने अन्नाची चव बिघडते.

एखाद्या ओल्या भांड्यात अन्न टाकून फ्रिजमध्ये ठेवले अन्न खराब होतं. भांड्यात पाणी किंवा त्याचे थेंब राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, कारण ओलेपणामुळे अन्नाची चव खराब होते. विशेषत: हिरव्या भाज्या खाण्या योग्य नसतात. त्यामुळे अशी चूक केली नाही तर बरे.

फ्रिजचे काम आपले अन्न ताजे ठेवणे आहे. परंतु जर आपण त्याचा डस्टबिन म्हणून वापर करण्यास सुरवात केली तर नुकसान होणारच आहे. बरेच लोक रेफ्रिजरेटर मध्ये खचाखच खाद्यपदार्थ भरतात, जेणेकरून अन्नाची चव एकमेकांमध्ये हलकीशी मिसळते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?