AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औषधी गुणधर्म असलेल्या ‘या’ घरगुती गोष्टी वापरा, सर्दी खोकल्यापासून होईल सुटका

औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा वापर केल्यास आपण या सर्दी आणि इतर आजारांपासून मुक्त होऊ शकतो. (Cold and Cough)

औषधी गुणधर्म असलेल्या 'या' घरगुती  गोष्टी वापरा, सर्दी खोकल्यापासून होईल सुटका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 10, 2020 | 3:31 PM
Share

ऋतू बदलला की त्यासोबत वेगवेगळे आजारांची सुरुवात होते. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी होणं सामान्य गोष्ट आहे. सर्दी आणि इतर आजार आपल्याला हैराण करतात. या आजारांपासून सुटका होण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. वेगवेगळी औषध आणून ती खातो. मात्र, आपल्या घरातच स्वयपांकघरात औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी असतात. औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा वापर केल्यास आपण या सर्दी आणि इतर आजारांपासून मुक्त होऊ शकतो. मात्र, आपण या गोष्टींबाबत अनभिज्ञ असतो.

सर्दी आणि इतर आजारांवर गुणकारी वस्तू

तुळस

सर्दी झाल्यानंतर आपण तुळशीची 5 ते 7 पाने, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीसी काळ्या मिर्चीची पावडर पाण्यात टाकून उकळून घ्यावी. उष्णता दिल्यानंतर पाणी अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते प्यावे. यामध्ये कडूपणा कमी करण्यास आपण थोडासा गुळ टाकू शकतो. याचं नियमितपणे सेवण केल्यास सर्दी जाऊ शकते. तुळशीची पाने आणि जीरे अर्धा लीटर पाण्यात उकळून घेऊन पिल्यानंतर सर्दी खोकला दूर होईलच पण प्रतिकार शक्तीदेखील वाढेल.

हळद

आल्याप्रमाणेच आपण कच्ची हळद खाल्यास सर्दी खोकल्यातून नक्की आराम मिळेल. आले, हळद, मीठ आणि लिंबाची चटणी देखील फायदा पोहोचवते. सर्दी खोकला असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये हळद टाकून पिल्यास तेही गुणकारी ठरते.

लिंबू

लिंबाचा रस काढल्यानंतर त्याचा राहिलेला भाग स्वच्छ पाण्यात ठेवावा. त्यानंतर त्या पाण्याचा वापर केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिल्यास सर्दी आणि खोकल्यामधून आराम मिळतो. यासोबत गळ्याला आराम पडतो. अर्धा चमचा लिंबामध्ये वेलची पावडर टाकल्यास लिंबाच्या रसाचे थेंब टाकून पिल्यास सर्दी जाऊ शकते.

आले आणि लसूण

कच्चा लसूण खाल्यामुळे खोकला दूर होऊ शकतो. कच्चा लूसण खाण्यात त्रास होत असेल तर पाण्यात टाकून उकळून घेऊन त्यानंतर त्यामध टाकून पिल्यास फायदा होऊ शकतो. एक चमचा मधामध्ये दोन लसूण पाकळ्या बारीक करुन घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

काळी मिरची आणि मनुके

अर्धा चमचा काळी मिरची पावडर देशी तूपात मिसळून घाल्यास खोकल्यातून आराम मिळू शकतो. वहीं, 7-8 मुनके पाण्यात गरम करावे आणि त्यानंतर थंड करून प्यावे. मनुके पाण्यातून काढून खावेत. यामुळे सर्दीतून सुटका होऊ शकते.

टीप: सर्दी आणि इतर आजार गंभीर असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या:

चेहऱ्यावर तेज, वजन कमी, बद्धकोष्ठता पासून सुटका, सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे कित्येक फायदे

Diet Tips | जेवणाच्या पद्धतीत ‘हे’ बदल करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळावा!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...