नवी दिल्ली : ‘एक मच्छर साला, आदमी को..’ नाना पाटेकर यांचा डायलॉग भारतच काय तर बांग्लादेश (Bangladesh), पाकिस्तान (Pakistan)आणि पार अफगाणिस्तानातही फेमस झाला आहे. मुसळधार पावसाच्या कहराने पुरामुळे (Flood) पाकिस्तानात थैमान घेतले आहे. एवढेच कमी की काय या देशावर मच्छरांनी (Mosquito) आक्रमण केले आहे. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने भारताकडे मदतीची याचना केली आहे.