AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indus Water Treaty : ‘पाण्यावर आले, तर आम्ही….’, खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानी नेत्याच्या मोठ मोठ्या बाता एकदा वाचा

Indus Water Treaty : फैसल वावडा यांनी टीव्ही चॅनलवर मोठमोठ्या बाता केल्या, पण त्या पलीकडच वास्तव असं आहे की, ग्लोबल फायरपावर इंडेक्स 2025 नुसार भारत सैन्य शक्तीत संपूर्ण जगात चौथ्या स्थानावर आहे. तेच पाकिस्तान 12 व्या स्थानी आहे. भारताकडे 14.55 लाख सक्रीय सैनिक आहेत. पाकिस्तानकडे फक्त 6.54 लाख सैनिक आहेत.

Indus Water Treaty : 'पाण्यावर आले, तर आम्ही....', खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानी नेत्याच्या मोठ मोठ्या बाता एकदा वाचा
Faisal VawdaImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 25, 2025 | 1:32 PM
Share

आधीपासूनच खराब असलेले भारत-पाकिस्तान संबंध पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजून तणावपूर्ण बनले आहेत. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित केला. भारताच हे पाऊल म्हणजे ‘एक्ट ऑफ वॉर’, युद्धाला निमंत्रण देण्यासारख आहे असं पाकिस्तानने म्हटलय. पाकिस्तानातील नावाजलेले नेते आणि माजी खासदार फैसल वावडा यांनी म्हटलय की, “पाकिस्तान पाण्याच्या मुद्यावर युद्ध लढेल. यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही”

ARY न्यूजच्या प्रोग्रॅममध्ये बोलताना फैसल वावडा म्हणाले की, “आमच्या लष्करप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलय की, आम्ही पाण्याच्या मुद्यावर युद्ध लढणार. यात कुठलीही तडजोड करणार नाही. आम्ही इतके पुढे जाऊ की, तिथून मागे फिरणं कठीण असेल. युद्ध झालच तर ती फक्त भारत-पाकिस्तानची लढाई नसेल. संपूर्ण क्षेत्रात हे युद्ध पसरेल. आंतरराष्ट्रीय घटकांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल”

‘…तेव्हा पाकिस्तान वाट पाहणार नाही’

फैसल वावडा एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अनेक पोकळ बाता केल्या. “विषय पाण्यावर येईल, तेव्हा पाकिस्तान वाट पाहणार नाही. लगेच प्रतिक्रिया देईल. विषय पाण्याचा असेल, तेव्हा आम्ही सुरुवात करु. तुम्हाला माहितीय पाकिस्तानची आर्मी, नेवी आणि एअरफोर्स किती शक्तीशाली आहे. एअरफोर्सबद्दल तुम्हाला माहितीय, माशासारखे आधी पकडतात आणि नंतर मारतात” अशा पोकळ गोष्टी फैसल वावडा या कार्यक्रमात बोलून गेले.

संरक्षण बजेटमध्ये भारत खूप पुढे

भारताकडे रणनितीक आणि टेक्निकल ताकद पाकिस्तानपेक्षा कैकपटीने जास्त आहे. संरक्षण बजेटमध्ये सुद्धा पाकिस्तान भारतापुढे कुठे टिकत नाही. भारताच 2025-26 वर्षाच संरक्षणाच बजेट 79 अब्ज डॉलर खर्च केलेत. तेच पाकिस्तानच संरक्षण बजेट त्यापेक्षा कमी आहे.

Follow Us
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?