AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लीम देशाची भारतासह 40 देशांच्या चिकन- अंड्यांवर बंदी, काय आहे कारण ?

मध्य पूर्वेतील या मुस्लीम देशाने भारतासह ४० देशांच्या कोंबड्या आणि अंड्यांच्या आयातीवर निर्बंध लादले आहे. आरोग्य संदर्भातील काळजीतून ही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे.

या मुस्लीम देशाची भारतासह 40 देशांच्या चिकन- अंड्यांवर बंदी, काय आहे कारण ?
egg ( file photo )
| Updated on: Feb 26, 2026 | 5:20 PM
Share

सौदी अरबने भारतासह ४० देशांच्या पोल्ट्री प्रोडक्टवर म्हणजे चिकन आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सौदी फूड एण्ड ड्रग अथोरिटी ( SFDA ) ने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. या निर्बंधात भारताचा देखील समावेश आहे. हे पाऊन सौदीतील जनतेच्या काळजीसाठी उचलण्यात आले आहे. देशाच्या बाजारात खाद्य सुरक्षे मानकांना मजबूत करण्यासाठी सुरक्षा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बातमीनुसार SFDAने म्हटले आहे की ही लिस्ट वेळोवेळी जागतिक आरोग्य परिस्थितीनुसार बदलली जाऊ शकते.

काही देशांवर सौदी अरबमध्ये 2004 पासून निर्बंध लागलेले आहेत. तर अन्य काही देशांचा समावेश नंतर करण्यात आला आहे. हा निर्णय जोखीमचे आकन आणि आंतरराष्ट्रीय अहवालांच्या आधारे घेण्यात आला आहे. खास करुन बर्ड फ्लु ( एव्हीयन इन्फ्लुएंझा ) सारख्या आजारांचा प्रकोप पाहून घेण्यात आला आहे. Gulf News च्या वृत्तानुसार आयात सूचीत केलेले संशोधन अलिकडच्या वर्षातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानले जात आहे.

भारतासहित 40 देशांवर निर्बंध

ज्या 40 देशांच्या पोल्ट्री उत्पादनांवर निर्बंध लादलेले आहेत. त्यात भारतासह अफगाणिस्तान, अझरबैझान, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, बोस्निया आणि हर्जेगोव्हीना, बुल्गारिया, बांग्लादेश, तैवान, जिबूती, दक्षिण आफ्रीका, चीन, इराक, घाणा, पॅलेस्टाईन, व्हियतनाम, कंबोडिया, कजाकिस्तान, कॅमरून, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, लीबिया, म्यानमार, यूनायटेड किंगडम, इजिप्त, मेक्सिको, मंगोलिया, नेपाल, नायझर, नायजेरिया, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सूदान, सर्बिया, स्लोव्हेनिया, आयव्हरी कोस्ट आणि मोंटेनग्रो यांचा समावेश आहे.

DGCIS च्या आकड्यांनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भारताची पोल्ट्री निर्यात दुप्पटीहून जास्त वाढून सुमारे 149 मिलियन डॉलरवर पोहचली आहे.याचे मुख्य कारण मध्य पूर्वेतील देशातील अंड्यांना असलेली मागणी राहिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंडी आणि अंड्यांच्या उत्पादने उदा. पोल्ट्र समानाची निर्यात 71.16 मिलियन डॉलर होती. रुपयांत मोजायचे झाले तर पहिल्या सहामाहीत पोल्ट्री निर्यात 1,288.63 कोटी रुपये होती.संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमान सारख्या देशातून मजबूत मागणीमुळे भारतात पोल्ट्री निर्यातीत वाढ झाली आहे.ओमान देखील भारतीय अंड्यांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.परंतू यास वर्षी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात UAE ने ओमानला मागे टाकत तो सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे.

16 देशावर अंशत: निर्बंध

अंशत: निर्बंध असलेल्या देशात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, बेल्जियम, भूतान, पोलँड, टोगो, डेन्मार्क, रोमानिया, झिम्बाब्वे, फ्रान्स, फिलीपाईन्स कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रिया आणि कांगो लोकतांत्रिक गणराज्य सामील आहे. या देशांच्या काही भागांवर बंदी घातली आहे.

बंदी का घातली?

जर पोल्ट्री मांस किंवा संबंधित उत्पादनात न्यूकॅसल रोग विषाणू नष्ट करण्यासाठी पुरेशी उष्णता किंवा प्रक्रिया केली गेली असेल तर त्यांना तात्पुरत्या बंदीतून सूट मिळू शकते असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी उत्पादनासोबत देशाच्या अधिकृत आरोग्य संस्थेचे योग्य प्रक्रियेची पुष्टी करणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिवाय, उत्पादन मान्यताप्राप्त कारखान्यातून आले पाहिजे असेही म्हटले आहे

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा