AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांमध्ये आवळ्याचा रस कसा लावावा?

आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केसांना मजबूत करतात, ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळतो. याशिवाय आवळ्याचा रस केसांमध्ये लावल्याने केसांची वाढ होते. इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या टाळू शकता.

केसांमध्ये आवळ्याचा रस कसा लावावा?
Amla in hairImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 20, 2023 | 2:06 PM
Share

मुंबई: आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यात व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि टॅनिन नावाचे गुणधर्म आहेत. आवळ्याचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक आजार आणि केसांच्या निगा राखण्यासाठी केला जात आहे. अशातच आज आम्ही तुमच्या केसांसाठी आवळ्याचा रस घेऊन आलो आहोत. आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केसांना मजबूत करतात, ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळतो. याशिवाय आवळ्याचा रस केसांमध्ये लावल्याने केसांची वाढ होते. इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या टाळू शकता, तर चला जाणून घेऊया केसांमध्ये आवळ्याचा रस कसा लावावा.

केसांसाठी आवळ्याच्या रसातील आवश्यक घटक

आवळ्याचा रस केसांना कसा लावावा?

  • आवळ्याचा रस केसांना लावण्यासाठी सर्वप्रथम आवळ्याचा रस घ्यावा.
  • यानंतर ते आपल्या टाळूवर चांगले लावा.
  • सुमारे 5 ते 10 मिनिटे केसांना चांगली मसाज करा.
  • यानंतर सुमारे 30 ते 45 मिनिटे केसांमध्ये ठेवा.
  • त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या साहाय्याने केस धुवून स्वच्छ करावेत.
  • चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना लावावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.