AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol side effects for Skin : अतिरिक्त मद्यपानाचे त्वचेवर होतात दुष्परिणाम, जाणून घ्या

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्याने शरीरात विषारी तत्व जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्वचेला नीट ठेवणार्या शरीरात असलेल्या नैसर्गिक तत्व कमी होतात. अतिमद्यपान केल्याने त्वचेवर अजून काय काय परिणाम होतात हे जाणून घ्या.

Alcohol side effects for Skin : अतिरिक्त मद्यपानाचे त्वचेवर होतात दुष्परिणाम, जाणून घ्या
Skin (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 30, 2022 | 7:07 AM
Share

मद्यपान शरीरासाठी अपायकारक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे काय याचा परिणाम थेट त्वचेवरही (Skin Care Routine) होतो. दररोज मद्यपान (Alcohol) केल्याने त्वचा कोरडी आणि सैल होण्याचा धोका वाढतो. जास्त दारू पिण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी पाणी जास्त प्रमाणात प्यावे. अन्यथा त्यांची त्वचा हळूहळू कोरडी व्हायला सुरुवात होते. त्वचा कोरडी झाली की त्यावर लाल पुरळ, लालसरपणा किंवा अन्य परिणाम दिसून येतात. त्वचेवर मुरूम (Pimples) यायला सुरुवात होते असे तज्ज्ञ म्हणतात. हळूहळू त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते. असे म्हणतात की, शरीरात विषारी द्रव्य तयार झाल्याने तुम्ही अकाली वृद्धत्वाकडे झुकता. दारू तहान भागवते पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करते. पाणी कमी पिल्याने चेहरा निस्तेज वाटतो आणि हळूहळू तुम्ही वयस्क दिसू लागता. सुरकुत्या आल्यानंतर तर चेहरा कमी वयातच आपले वलय गमावतो. शरीरातील ओलावा कमी होता. त्यामुळे अतिमद्यपान नकोच.

पिंपल्स :

दारू शरीरातील विषारी द्रव्य वाढवते. यामुळे त्वचेवर मुरूम आणि तोंड यायला यायला सुरुवात होते. दारू पिण्याची सवय शरीरातील पोषक तत्व कमी करतात. जर शरीर आणि त्वचा हेल्दी ठेवायची असेल तर दारू पिणे नकोच.

त्वचेवर लालसरपणा येतो:

बरेचदा काही ड्रिंकचे सेवन केल्याने त्वचेला खूप नुकसान पोचते. यामुळे त्वचेला खाज सुटते. त्वचा लालसर होते. अशा घातक ड्रिंक पिताना तर खूप छान वाटतात. पण यामुळे तुमच्या त्वचेला दीर्घकाळ नुकसान पोचते.

त्वचा सैल होणे :

असे म्हणतात की अतिरिक्त मद्यपान त्वचेला नुकसान पोचवते. याचा सर्वाधिक परिणाम म्हणजे त्वचा सैल होते. एकदा त्वचा सैल झाली की तिला पूर्ववत करण्याचे आव्हान तयार होते. त्यामुळे आपले नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी दारूपासून दूर राहणे एकदम उत्तम.

इतर बातम्या:

30 January 2022 Panchang | 30 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Shivratri 2022 | प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी, या संयोगात पूजा केल्यास आयुष्य बदलून जाईल

Alcohol side effects on Skin it can damage your natural skin tone.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!