मॅचदरम्यान टाके पडले, केळी खाऊन 6 विकेट्स घेतल्या, 5 वर्षे संघाबाहेर राहिला, मग धोनीने वर्ल्ड कपसाठी निरोप धाडला

| Updated on: Apr 29, 2021 | 12:46 PM

आशिष नेहराने आयपीएल 2014 मध्ये चार सामन्यात 8, तर 2015 मध्ये 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर त्याला टी 20 संघात निवडण्यात आलं.

मॅचदरम्यान टाके पडले, केळी खाऊन 6 विकेट्स घेतल्या, 5 वर्षे संघाबाहेर राहिला, मग धोनीने वर्ल्ड कपसाठी निरोप धाडला
Ashish Nehra
Follow us on