AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनी पुन्हा केली फडणवीस यांच्या जिव्हारी लागणारी टीका, ‘कसे आऊट झाले ते…’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान त्या पहाटेच्या शपथविधीची कल्पना शरद पवार यांना होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली असा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून शरद पवार यांनी पलटवार करत फडणवीस यांच्या जिव्हारी लागणारी अशी टीका केलीय.

शरद पवार यांनी पुन्हा केली फडणवीस यांच्या जिव्हारी लागणारी टीका, 'कसे आऊट झाले ते...'
SHARAD PAWAR VS DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 01, 2023 | 4:11 PM
Share

पुणे : महाराष्ट्रात खूप उदो उदो झालेल्या समुद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. समुद्धी महामार्गाने अपघातांचा अनुभव घेतला आहे. समृद्धी महामागार्वर सकाळी झालेला अपघात ही दुःखद घटना आहे. या महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात. हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

समुद्धी महामार्गाचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, तो तयार केला त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले. 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. पण, असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ, कर्तबगार लोकांची समिती तयार करावी असे पवार म्हणाले.

तज्ज्ञ लोकांच्या समितीने रस्त्याची कमतरता शोधून काढावी. रस्त्याची पाहणी करायला हवी. त्यासाठी विशेष पथक नेमायला हवं. अपघातग्रस्त भाग अशा खुणा रस्त्यावर बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता असल्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे. लोकांचे प्राण हे वाचवायला हवेत असे पवार यांनी सांगितले.

सरकारचे एक वर्ष कसं ?

राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे का असा सवाल करून ते म्हणाले, महिलांवर हल्ले होत आहेत. पुण्यात मुलीच्या हत्येचा प्रयत्न होतो. कोयता गँग ही या राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात. पण, महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत. राज्य कसं चाललं यांचं उत्तम उदाहरण पहायला मिळतं. घाईघाईत प्रकल्प मंजूर करण्याचे निर्णय घेतले जातात. मी मुख्यमंत्री असताना दोन ते तीन तास बाहेरील गुंतवणूकीवर चर्चेसाठी द्यायचो असे पवार यांनी सांगितले.

माझ्या गुगलीवर फडणवीस आऊट

माझी गुगली फडणवीस यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना गुगली टाकलेली कसे कळणार? ते बॉलरला माहित असते. मी जे सांगितले ते अर्धसत्य होते असे त्यांचं म्हणण असेल. आमची भूमिका दोन दिवस आधी कळल्यानंतर तुम्ही शपथविधीचा उद्योग दोन दिवसांनी का केला? असा सवाल पवार यांनी केला.

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!