AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुम्हीही आम्हाला विसरा, का लोकांना छळताय” ; शिवसेनेच्या आमदाराने ठाकरे गटाला लोकांच्या भावना सांगितल्या

एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तर

तुम्हीही आम्हाला विसरा, का लोकांना छळताय ; शिवसेनेच्या आमदाराने ठाकरे गटाला लोकांच्या भावना सांगितल्या
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 13, 2023 | 4:04 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ईडी आणि सीबीआयला घाबरून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गट आणि शिवसेना आमनसामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले आहेत असं सांगताच त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरून आता गुलाबराव पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला जातो, कालच्या टीकेवरूनही त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

कालच्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, गेल्या नऊ महिन्यापासून तु्म्ही तेच सांगता आहात.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून नऊ महिने झाले तरी तुम्ही अजूनही तेच सांगत आहात. मात्र राज्याच्या विकासाबाबत तुम्ही काहीच का बोलत नाहीत.

तुमच्या या टीकेमुळे आता राज्यातील जनताही कंटाळली आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करा, पक्ष वाढाव, सरकार कसं येईल हे बघा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तर संतोष बांगर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!