Sharmila Thackeray | ‘Modi Governmentनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा’

प्रत्येक दिवस हा मराठी भाषा दिन आहे, असे समजून जर आपण वागलो तर मराठी (Marathi) भाषेचे संवर्धन होईल. 15 वर्षापूर्वी मनसेच्या (MNS) आंदोलनामुळे प्रत्येकाला आता फटाफट मराठी यायला लागली आहे, असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या.

Sharmila Thackeray | 'Modi Governmentनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा'
| Updated on: Feb 27, 2022 | 5:27 PM

प्रत्येक दिवस हा मराठी भाषा दिन आहे, असे समजून जर आपण वागलो तर आपली मराठी (Marathi) भाषेचे संवर्धन होईल. 15 वर्षापूर्वी मनसेच्या (MNS) आंदोलनामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाला आता फटाफट मराठी यायला लागली आहे, असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या. अमेझॉनला फोन करा किंवा पिझ्झा डिलिव्हरी बॉयला करा, रस्त्यावर भाजी विकणारा भैय्यासुद्धा मराठीत बोलू शकतो. आपण हिंदीत बोलायला लागलो, की मग ते हिंदी बोलतात. प्रत्येकांने मराठीत भाषेत बोलले पाहिजे, असा आग्रहही ठाकरे यांनी केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्यामागे कदाचित सरकारमधील इच्छाशक्तीची अडचण असेल. मात्र नेमके कारण माहीत नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, सरकारने जे निकष दिले आहेत, त्यात आपली मराठी भाषा बसते. आमची अशी अपेक्षा आहे, की मोदी सरकारने लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.