AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जानकर, आठवले, विनायकराव यांना मी हाताला धरून आणलं”; भाजपच्या या नेत्याने मनातील खदखद दाखवून दिली…

राज्यातील इतर पक्षामधील नेते भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन राजकीय वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला झाला आहे.

जानकर, आठवले, विनायकराव यांना मी हाताला धरून आणलं; भाजपच्या या नेत्याने मनातील खदखद दाखवून दिली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 31, 2023 | 10:37 PM
Share

मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असले तरी आता भाजपमधीलच वाद उफाळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत वादही आता चव्हाट्यावर आल्याने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडूनही वारंवार आपल्याच पक्षाला त्यांनी अनेकदा त्यांनी घरचा आहेर दिला आहे. तर आताही त्यांनी भाजपवरच त्यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांग सध्याच्या काळातील राजकारण बदलत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की, गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर महादेव जानकर, रामदास आठवले, विनायकराव यांना मी हाताला धरून पक्षात आणलं होतं. मात्र आता राजकारण बदलले आहे.

जानकर, आठवले आणि विनायकराव यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर त्यांचा पक्षाला आणि पक्षाचा त्यांनाही फायदा झाला होता.

तर त्यावेळी या नेत्यांना भारतीय जनता पार्टीत माझा मोठा रोल होता तेव्हा मी महाराष्ट्राच्या कोअर कमीटीत होते असं सांगत सध्या राजकारण कसे बदलत गेले आहे त्यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

राज्यातील इतर पक्षामधील नेते भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन राजकीय वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला झाला आहे. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रातही आपली ताकद वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पंकज मुंडे यांनी सांगितले की, ज्या काळात भाजपची सत्ता नव्हती. अशा काळातच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजे.

त्यामुळेच त्यांनी म्हटले आहे की, सत्ता नसताना जे सोबत होते त्यांन सोबत घेतले पाहिजे आणि त्यांना सन्मानानं पक्षात स्थान दिलं पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे भविष्यातही तशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रातील नेते घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!