AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांकडून नव्या 12 आमदारांची यादी तयार; आज राज्यपालांची भेट घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत विधान सभेसाठी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेली 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या 12 आमदारांची यादी तयार करुन राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी आज वेळ मागितला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून नव्या 12 आमदारांची यादी तयार; आज राज्यपालांची भेट घेणार
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 06, 2022 | 12:29 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत विधान सभेसाठी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेली 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या 12 आमदारांची यादी तयार करुन राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी आज वेळ मागितला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेणार

मुख्यमंत्री नव्या 12 आमदारांची यादी राज्यपालांना देणार

ठाकरे गटाची यादी रद्द करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांकडून नवी 12 आमदारांची यादी तयार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितला

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.