AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे सरकार किती असंवेदनशील आहे हे या उदाहरणावरून दिसतं”; काँग्रेसनं सरकारला असंवेदनशील का ठरवलं…

अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.

हे सरकार किती असंवेदनशील आहे हे या उदाहरणावरून दिसतं; काँग्रेसनं सरकारला असंवेदनशील का ठरवलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 23, 2023 | 11:29 PM
Share

मुंबईः पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाने बदल सुचवला आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे मात्र त्याच वेळी त्यांनी राज्य सरकारलाही असंवेदनशील ठरवले आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जर आंदोल करावे लागत असेल. सरकार त्यांच्याकडे चार चा दिवस लक्ष देत नसेल तर हे सरकार किती असंवेदनशीर आहे हेच यामधून दिसून येते. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा असा सल्ला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी जर संघर्ष आणि लढा उभा करावा लागत असेल तर हे सरकार विद्यार्थ्यांबाबत किती असंवेदनशील आहे हेच यातून ठळकपणे दिसून येते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या या उभा केलेल्या संघर्षाला आणि लढ्याला शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदनही केले आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायले पाहिजे होते अशी टीका त्यांनी सरकार आणि आयोगावर केली आहे. सरकारनेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...