पुढं काय होतं ते बघू… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भुजबळांचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर भुजबळ म्हणालेकी राजकारणामध्ये भुजबळ असे शिवसेना सोडतील वाटलं होतं का, शिंदे असे अचानक सोडून जातील, उद्धवजीना सोडून असं स्वप्नाततरी वाटलं होतं का? तसंच राष्ट्रवादीतसुद्धा झालं. त्यामुळे उद्या काय होणार कुठल्या पक्षाचं हे आज सांगणं कठिण आहे. कोणीही फुटणं ही काय आनंदाची गोष्ट नसते. ज्या पक्षात आपण काम करतो त्यापासून दूर जाणं हे काय सोपं नसतं पण अशा गोष्टी घडतात. उद्या काय होणार हे गणपती बाप्पाचं सांगतील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर भुजबळ म्हणालेकी राजकारणामध्ये भुजबळ असे शिवसेना सोडतील वाटलं होतं का, शिंदे असे अचानक सोडून जातील, उद्धवजीना सोडून असं स्वप्नाततरी वाटलं होतं का? तसंच राष्ट्रवादीतसुद्धा झालं. त्यामुळे उद्या काय होणार, कुठल्या पक्षात, हे आज सांगणं कठिण आहे. कोणीही फुटणं ही काय आनंदाची गोष्ट नसते. ज्या पक्षात आपण काम करतो त्यापासून दूर जाणं हे काय सोपं नसतं पण अशा गोष्टी घडतात. उद्या काय होणार हे गणपती बाप्पाचं सांगतील. दादा अश्या रितीनं अपघातात जातील असं वाटतं नाही.
याशिवाय त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारमधील पकड सुटली आहे. दादा अश्या रितीनं अपघातात गेल्यानंतर सुनेत्रा वहिनी प्रिपेर नव्हत्या. अख्या पक्षाची आणि सरकारमधील जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. दादाचा वेग धरणं थोडं वेळा लागतो. नाशिकला पक्षाचं अधिवेशन होणार आहे. एखादी जबाबदारी अचानक आली की थोडासा काळ जात असतो, असंही भुजबळ म्हणाले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.