AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यावरण संवर्धनासाठी 21 वर्षीय तरुणीची भ्रमंती, सायकलवरुन महाराष्ट्रभर प्रवास

पर्यावरण संवर्धनासाठी एक मुलगी महाराष्ट्रभर भ्रमण करण्यासाठी निघाली आहे. (Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

पर्यावरण संवर्धनासाठी 21 वर्षीय तरुणीची भ्रमंती, सायकलवरुन महाराष्ट्रभर प्रवास
प्रणाली चिकटे
| Updated on: Feb 11, 2021 | 8:44 PM
Share

जळगाव : पर्यावरण संवर्धनासाठी एक मुलगी महाराष्ट्रभर भ्रमण करण्यासाठी निघाली आहे. या मुलीच्या साहसाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. प्रणाली चिकटे असे या मुलीचे नाव असून ती अवघ्या 21 वर्षांची आहे. (Pranali Chikte 21 year old Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी ही 21 वर्षाची प्रणाली महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करत घरातून निघाली आहे. मुक्ताईनगरात पाच हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पार केला. त्यामुळे गाव पातळीवर तसेच इतर सर्व ठिकाणी प्रणाली ध्येयाचे आणि साहसाचे कौतुक होत आहे. अनेक ठिकाणी तिचे स्वागत केले जात आहे. एकटी मुलगी महाराष्ट्रभर प्रवासाला निघाल्याने तिच्या साहसाचे विशेष कौतुक केले जात आहे.

राज्यातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती, महिला सशक्तीकरणाचा जागर करत प्रणालीने सायकल भ्रमंतीचा निर्धार केला. प्रणाली राज्यभरातील सायकल भ्रमंतीसाठी 20 ऑक्टोबर 2020 जनजागृतीसाठी घरून निघाली.

Pranali Chikte

प्रणाली चिकटे

तिचा हा सायकल भ्रमंतीचा प्रवास नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. सध्या ती मुक्ताईनगरला आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून तसेच गाव पातळीवर तिच्या साहसाचे आणि ध्येयाचे कौतुक केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी तिचा सत्कार सभारंभही आयोजित करण्यात आला आहे. (Pranali Chikte 21 year old Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

संबंधित बातम्या : 

मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर, रंगनाथ पठारे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा: मुख्यमंत्री

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.