AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवणे बाकी, पालिकेचा अजब दावा

सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने(Mumbai BMC) केला आहे. विशेष पालिकेने याबाबतच पत्रक काढलं असून त्यावरुन विरोधी पक्षांनी पालिकेवर चांगलीच टीका केली आहे.

मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवणे बाकी, पालिकेचा अजब दावा
Mumbai Roads File Photo
| Updated on: Aug 13, 2019 | 11:06 PM
Share

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई (Mumbai Potholes) असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पावसाळ्यात पडतो. मात्र सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने(Mumbai BMC) केला आहे. विशेष पालिकेने याबाबतच पत्रक काढलं असून त्यावरुन विरोधी पक्षांनी पालिकेवर चांगलीच टीका केली आहे.

पावसाळा सुरु झाला की मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरी जावे लागते. यावर पालिका उपाययोजना करत असली तरीही दरवर्षी मुंबईकरांना खड्ड्यांना सामोरी जावं लागतं. यंदाच्या वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यासंबंधी तक्रारींसाठी महापालिकेने MCGM 24×7 हे अॅप सुरु केले आहे.

त्यावर 10 जूनपासून आतापर्यंत 2 हजार 648 तक्रारींची नोंद झाली आहे. या तक्रारींची दखल घेत पालिकेने 2 हजार 334 खड्डे बुजवले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. म्हणजे आतापर्यंत दाखल झालेल्या जवळपास 84 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचेही यात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे मुंबईत ए वॉर्ड म्हणजे फोर्ट, कुलाबा आणि कफ परेड परिसरात अवघे पाच खड्डे शिल्लक आहेत. तर बी वॉर्ड म्हणजेच पायधुनी आणि कालबादेवी परिसरात 30 खड्डे असल्याच्या तक्रारी 10 जूनपर्यंत आल्या होत्या. त्यातील 29 खड्डे बुजवले आहेत. तर के पूर्व म्हणजेच अंधेरी पूर्व, सहार मरोळ या ठिकाणी सर्वाधिक 371 खड्डे तक्रारी असल्याचे पालिकेने या पत्रकात म्हटलं आहे.

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा