
नवापूरमध्ये कोंबड्या मारण्यात येत आहेत.

सध्या देशातील 6हून अधिक राज्ये बर्ड फ्लूच्या विळख्यात अडकली आहेत. यात प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

देशभरात गेल्या दहा दिवसांत ‘बर्ड फ्लू’मुळे तब्बल साडेचार लाखाहून अधिक पक्षी मरण पावले आहेत. यामध्ये परदेशातून आलेल्या प्रवासी पक्ष्यांचा देखील समावेश आहे.

बर्ड फ्लूमुळे केरळमध्ये कोंबडीची व बदक्यांची हत्या सुरू झाली आहे.

देशातील 6 राज्यांत बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर आता अनेक राज्यांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.