AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा

Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी सुरु झालेल्या मोर्चाला आता देशव्यापी स्वरुप आलं आहे. अशात संसदेबाहेर आंदोलक पोहोचल्यानंतर आतमध्ये कसं वातावरण होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे.

Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा
Cockroach Janta Party
| Updated on: Jul 21, 2026 | 12:42 PM
Share

Cockroach Janta Party : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा काढला. यावेळी लाखो तरुण या मोर्चात सामिल झाले. वाढत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण जखमी देखीलझ झाले आहे. अशात जेव्हा मोर्चा संसदेवर धडकला, तेव्हा संसदेतील वातावरण कसं होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे. संसदेतून बाहेर येत असताना कंगना यांनी सर्व परिस्थिती होते. आमध्ये सगळे घाबरलेले… असं म्हणत राणौत यांनी मोठा खुलासा केला. आहे.

कंगना राणौत म्हणाल्या, आतमध्ये भीतीदायक वातावरण होतं. सगळे प्रचंड घाबरलेले होते आणि सगळे गेट देखील बंद करण्यात आलेले. संसदेत लोकं कौद झालेली, जमाव संसदेवर चालून येत होता तेव्हा आम्ही देखील घाबरलो. संसद भवनातील प्रत्येकालाच जमाव हल्ला करेल याची भीती वाटत होती, परंतु दिल्ली पोलीस एका ढालीप्रमाणे ठामपणे उभे राहिले.

मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांची तिव्र प्रतिक्रिया

मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवर दबाव आणून कोणाला पदावरून हटवावं आणि कोणाला कायम ठेवावं हे ठरवता येत नाही आणि असा दबाव टाकणें ही योग्य पद्धत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करताना त्यांनी नमूद केलं की, देश कसा चालवावा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला असतो.

‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी देखील पुढे आले आहेत.  रितेश देशमुख याच्यापासून शबाना आझमी आणि प्रकाश राज यांनी तरुणांचं समर्थन केलं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉकरोच जनता पार्टी’चं समर्थन केलं जात आहे.

Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश