AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नायक नाही नालायक आहेत तू…’, काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्यावर भलतेच संतापले, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सजंय दत्त यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

'नायक नाही नालायक आहेत तू...', काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्यावर भलतेच संतापले, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2025 | 9:02 PM
Share

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी संजय दत्त यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘नायक नहीं खलनायक है तू, अपने पिता का नालायक है तू…’. असा हल्लाबोल संजय दत्त यांच्यावर सुरेंद्र राजपूत यांनी केला आहे, मात्र यावर अजून संजय दत्त यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

संजय दत्त यांनी दोन ऑक्टोबर रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता, या व्हिडीओमध्ये त्यांनी आरएसएसचं कौतुक केलं होतं.संघ सदैव देशासोबत उभा आहे, जेव्हा -जेव्हा देशामध्ये नौसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा -तेव्हा संघ देशासोबत उभा राहिला असं संजय दत्त यांनी म्हटलं होतं. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता काँग्रेस समर्थकांकडून संजय दत्त यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार होते, तर संजय दत्त यांची बहीण प्रिया दत्त या देखील काँग्रेसच्या नेत्या आहेत. सोबतच त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत.

अभिनेते सजंय दत्त हे कायमच चर्चेत राहिले आहेत. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणापासून ते चर्चेत आले. त्यावेळी घरात अवैध पद्धतीनं शस्त्रं ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांना ताडा (TADA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ताडामधून निर्दोष सुटका करण्यात आली, मात्र घरात अवैध शस्त्रं ठेवल्याप्रकरणी ते दोषी आढळून आल्यानं त्यांना जेलमध्ये जावं लागलं. दरम्यान आता पुन्हा एकदा संघाचं कौतुक केल्यानं संजय दत्त चर्चेमध्ये आले असून, त्यांच्यावर काँग्रेस समर्थकांकडून टीका होत आहे.

संजय दत्त यांनी संघाचं कौतुक करतानाच व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. संघ कायम देशासोबत उभा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा