AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : ज्याची भीती होती तेच घडलं, हाय कोर्टाचा थलपती विजय यांना सर्वात मोठा धक्का, तामिळनाडूमधून मोठी बातमी

तामिळनाडूमधून मोठी बातमी समोर आली आहे, मुख्यमंत्री थलपती विजय यांना मद्रास न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाचा हा निर्णय टीव्हीके सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Thalapathy Vijay : ज्याची भीती होती तेच घडलं, हाय कोर्टाचा थलपती विजय यांना सर्वात मोठा धक्का, तामिळनाडूमधून मोठी बातमी
thalapathy vijayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 8:32 PM
Share

दोन महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला मोठं यश मिळालं. डीएमके आणि एडिएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना टीव्हीके सारख्या नव्या पक्षाने जोरदार झटका दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला सर्वाधिक 107 जागा मिळाल्या, मात्र तरी देखील टीव्हीकेला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी थलपती विजय यांना तारेवरची कसरत करावी लागली. टीव्हीकेनं राज्यात काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळून सत्ता स्थापन केली. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मद्रास हाय कोर्टाने थलपती विजय यांना मोठा झटका दिला आहे.

तामिळनाडूमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला होता, त्या मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय थलपती विजय यांच्या सरकारने घेतला होता, मात्र आता हा निर्णय मद्रास हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय तामिळनाडू सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच ज्या कुटुंबाला यापूर्वीच सरकारी नोकरी देण्यात आली होती, त्याला देखील हाय कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

27 सप्टेंबर 2025 रोजी थलपती विजय यांनी एका रॅलीचं आयोजन केलं होतं, या रॅलीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, या गर्दीमध्ये चेंगरा चेंगरीची घटना घडली होती. या घटनते जवळपास 41 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय टीव्हीके सरकारकडून घेण्यात आला होता, मात्र आता हा निर्णय मद्रास हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे, तसेच ज्यांना आधी नोकरी देण्यात आल्या आहेत, त्याला देखील हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. 10 जुलै रोजी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयातील व्यक्तींना टीव्हीके सरकारकडून कायमस्वरुपी नोकरीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं.

Follow Us
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन