AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan war : घाटकोपरचे जवान मुरली नाईक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले..

पाकिस्तानने जम्मू, पठानकोठ आणि उधमपूर सह अन्य सैन्य स्थळावर ड्रोन आणि क्षेपणास्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने देशाच्या उत्तरी आणि पश्चिम क्षेत्रातील १५ स्थानांवर याच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून भारताने त्याने चोख उत्तर दिले आहे

India Pakistan war : घाटकोपरचे जवान मुरली नाईक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले..
| Updated on: May 10, 2025 | 8:38 PM
Share

भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात मुंबईतील घाटकोपर येथे राहाणारे मुरली नाईक शहीद झाले आहेत.काश्मिर सीमेवर झालेल्या गोळीबारात पहाटे तीन वाजता अचानक केलेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत. त्यात जवान मुरली नायक यांनी साहसाचे परिसीमा गाठत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले.त्यात एका गोळीने त्यांचा वेध घेतला आणि ते शहीद झाले आहेत.

शहीद मुरली नाईक यांनी मरेपर्यंत संघर्ष केला. आणि पाच अतिरेक्यांना ठार केले. त्यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला देश कधीही विसरु शकणार नाही. ईशान्य मुंबईतील घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे राहणारे आणि मुळचे आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंतला मंडलस्थित कल्ली थांडा, गड्ड्नथांडा पंचायत येथे राहणारे मुरली नायक यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजतात गावात सन्नाटा पसरला. संपूर्ण जिल्ह्यात वीर जवान मुरली नायक यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी एक्स वर लिहीलंय की गोरतला मंडलचे बहादूर सपूत मुरली नाईक यांच्या बलिदानाने मला तीव्र निर्माण झाले आहे. देशाच्या रक्षणासाठी त्यांना प्राण गमवावे लागले आहेत. आम्हा सर्वांना गर्व आणि दु:खाचे क्षण आहे.त्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करीत आहोत असेही चंद्राबाबू यांनी म्हटले आहे.

अंतिम यात्रेची तयारी-

शहीद जवान मुरली नाईक यांचे पार्थिव शरीर उद्या संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रशासन आणि सैन्य दलातर्फे मुरली नाईक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  काल रात्री पाकिस्तानने जम्मू, पठानकोठ आणि उधमपूर सह अन्य सैन्य स्थळावर ड्रोन आणि क्षेपणास्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने  देशाच्या उत्तरी आणि पश्चिम क्षेत्रातील १५ स्थानांवर याच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून भारताने त्याने  चोख उत्तर दिले आहे

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा