AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Controversy: कंगनाचा वाद बिहार-झारखंडच्या कोर्टातही पोहोचला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

भारताला स्वातंत्र्य ‘भीक’ मध्ये मिळालेल्या विधानाबाबत आता झारखंड (Jharkhand) आणि बिहारमध्येही (Bihar)देशद्रोहाचा गुन्हा (Sedition case) दाखल करण्याची जोरदार मागणी होतेय. धनबादच्या कोर्टात 18 नोव्हेंबरला आणि सहरसा कोर्टात 22 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Kangana Controversy: कंगनाचा वाद बिहार-झारखंडच्या कोर्टातही पोहोचला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
KANGANA RANAUT
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 18, 2021 | 11:26 AM
Share

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Controversial statement) विरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. नुकत्याच भारताला स्वातंत्र्य ‘भीक ’मध्ये मिळालेल्या विधानाबाबत आता झारखंड (Jharkhand) आणि बिहारमध्येही (Bihar)देशद्रोहाचा गुन्हा (Sedition case) दाखल करण्याची जोरदार मागणी होतेय. धनबादच्या कोर्टात 18 नोव्हेंबरला आणि सहरसा कोर्टात 22 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कंगनाने अलीकडेच दावा केला होता की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नाही. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत ती म्हणाले की, दुसरा गाल पुढे केल्याने ‘भिक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही’. ज्यावर गदारोळ होतोय. झारखंडमधील धनबाद (Dhanbad court) न्यायालयात पंडरपाला येथील रहिवासी इझार अहमद उर्फ ​​बिहारी याने न्यायालयात कंगना राणौतवर देशद्रोहाचा आणि देशाचा अपमान केल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे.

आज न्यायालयात सुनावणी होणार आहे

कंगनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. इझहरने याचिकेत म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर रोजी धनबाद पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली, परंतु एफआयआर नोंदवण्यात आला नाही. त्यानंतर आता त्याने कोर्टात कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आवाहन केले आहे. आता या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे, बिहारच्या सहरसामध्ये माजी आमदार कंगनाच्या विरोधात कोर्टात पोहोचले आहेत. माजी आमदार किशोर कुमार यांनी त्यांच्या वकिलामार्फत हा खटला दाखल केला आहे. बुधवारी माजी आमदार सीजेएमच्या न्यायालयात हजर झाले. हे प्रकरण राजेश कुमार यांच्या न्यायालयात वर्ग केरण्यात आले आहे. याप्रकरणी सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.

इतर बातम्या-

Elon Musk: “मी विसरतो तुम्ही अजूनही जिवंत आहात”, इलॉन मस्कने बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे होतेय जगभर टीका

Mehbooba Mufti House Arrest: चकमकीत निरपराधांना ठार केल्याच्या आरोपांनंतर मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?