Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी मनावर अगदी कोरुन ठेवा, आयुष्यात कधीच अपयश येणार नाही

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी मानवी कल्याण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जो व्यक्ती आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब करतो त्याला कधीही कोणतीही समस्या येत नाही. अशी मान्याता आहे.

| Updated on: Jan 03, 2022 | 8:15 AM
प्रामाणिकपणा आणि शिस्त - चाणक्य नीतीनुसार, यशस्वी करिअरसाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक आहे. जो माणूस या दोन गोष्टींच्या आधारे जागतो त्याला आयुष्यात कमी अडचणी येतात.

प्रामाणिकपणा आणि शिस्त - चाणक्य नीतीनुसार, यशस्वी करिअरसाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक आहे. जो माणूस या दोन गोष्टींच्या आधारे जागतो त्याला आयुष्यात कमी अडचणी येतात.

1 / 5
चांगली वागणूक - चाणक्य नीतीनुसार आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे वर्तन चांगले असले पाहिजे. ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.

चांगली वागणूक - चाणक्य नीतीनुसार आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे वर्तन चांगले असले पाहिजे. ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.

2 / 5
जोखीम घेणारा - व्यक्ती नेहमी जोखीम घेण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धोका पत्करतात त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळते.

जोखीम घेणारा - व्यक्ती नेहमी जोखीम घेण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धोका पत्करतात त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळते.

3 / 5
टीमवर्क - चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला कधीही एकट्याने यश मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सांघिक काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, तो काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. उद्योगपती टाटाचे एक वाक्य आहे चर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचायचे असेल तर एकटे चाला पण  जर तुमची ध्येय मोठी असतील तर एकत्र चाला.

टीमवर्क - चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला कधीही एकट्याने यश मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सांघिक काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, तो काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. उद्योगपती टाटाचे एक वाक्य आहे चर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचायचे असेल तर एकटे चाला पण जर तुमची ध्येय मोठी असतील तर एकत्र चाला.

4 / 5
सामर्थ्य - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या क्षमतांची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.

सामर्थ्य - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या क्षमतांची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.