AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यश आणि आरोही यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा खास फोटो…

Aai Kuthe Kay Karte Serial Yash And Arohi Wedding Photos : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिका आता एक नव्या वळणावर आली आहे. या मालितेत यश आणि आरोही यांचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यश देशमुख आणि आरोही यांच्या लग्नाचे खास फोटो, पाहा...

| Updated on: Apr 26, 2024 | 7:06 PM
Share
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश देशमुख आणि आरोही यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश देशमुख आणि आरोही यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

1 / 5
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश यांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नात या दोघांचा पैठणीचा स्पेशल लूक करण्यात आला होता. या लूकची सध्या चर्चा होतेय.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश यांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नात या दोघांचा पैठणीचा स्पेशल लूक करण्यात आला होता. या लूकची सध्या चर्चा होतेय.

2 / 5
अरुंधती आणि आशुतोष यांनी काही दिवसांआधी आरोही भेटली होती. त्या दोघांनी आरोहीला घरी आणलं होतं. त्यानंतर आरोही आणि यशची भेट झाली. या भेटीनंतर यशला ती आवडू लागली.

अरुंधती आणि आशुतोष यांनी काही दिवसांआधी आरोही भेटली होती. त्या दोघांनी आरोहीला घरी आणलं होतं. त्यानंतर आरोही आणि यशची भेट झाली. या भेटीनंतर यशला ती आवडू लागली.

3 / 5
काही दिवसांआधी यशने आरोहीला लग्नाची मागणी घातली. आरोहीच्या होकारानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे. साध्या पद्धतीने या दोघांचं लग्न झालं. यश आणि आरोही यांनी लग्नासाठी खास पारंपरिक पेहराव केला होता.

काही दिवसांआधी यशने आरोहीला लग्नाची मागणी घातली. आरोहीच्या होकारानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे. साध्या पद्धतीने या दोघांचं लग्न झालं. यश आणि आरोही यांनी लग्नासाठी खास पारंपरिक पेहराव केला होता.

4 / 5
अरुंधतीचा पती आशुतोषचं निधन झालं असल्याचं काही दिवसांआधी या मालिकेत दाखवण्यात आलं. या दु:खातून अरूंधतीला बाहेर काढण्यासाठी कांचनने यश-आरोहीच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे.

अरुंधतीचा पती आशुतोषचं निधन झालं असल्याचं काही दिवसांआधी या मालिकेत दाखवण्यात आलं. या दु:खातून अरूंधतीला बाहेर काढण्यासाठी कांचनने यश-आरोहीच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.