जोरदार पावसाने केळीच्या बागा जमीनदोस्त, नगरच्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
अहमदनगरला शेवगावच्या मच्छिंद्र वावरे यांच्या केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून बाग भुईसपाट झालीये. तर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहेय.