GK : भूकंप आले, आग लागली तरी पृथ्वीवर कॉकरोच जिंवत कसे? वाचून चकित व्हाल!

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

| Updated on: Jun 06, 2026 | 9:04 PM
1 / 5
राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. या आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले होते.

राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. या आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले होते.

2 / 5
दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

3 / 5
या पृथ्वीतलावर कॉकरोच साधारण 30 कोटी वर्षांपूर्वी आल्याचे बोलले जाते. कार्बोनिफेरस काळात कॉकरोचचा जन्म झाला असावा असे सांगितले जाते. म्हणजेच पृथ्वीवर डायनासोअर येण्याआधीच साधारम 12 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कॉकरोच होते.

या पृथ्वीतलावर कॉकरोच साधारण 30 कोटी वर्षांपूर्वी आल्याचे बोलले जाते. कार्बोनिफेरस काळात कॉकरोचचा जन्म झाला असावा असे सांगितले जाते. म्हणजेच पृथ्वीवर डायनासोअर येण्याआधीच साधारम 12 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कॉकरोच होते.

4 / 5
जीवाश्मांच्या अभ्यासातून झुरळं प्राचीन पँजिया खंडाच्या घनदाट, दमट जंगलांमध्ये राहत होते, असे समोर आलेले आहे. कितीही संकटं आली तरी कॉकरोच नष्ट का होत नाहीत, याचे उत्तर हे त्यांच्या शरीराची विशिष्ट रचना हे आहे. कॉकरोचे शरीर हे बारीक असते.

जीवाश्मांच्या अभ्यासातून झुरळं प्राचीन पँजिया खंडाच्या घनदाट, दमट जंगलांमध्ये राहत होते, असे समोर आलेले आहे. कितीही संकटं आली तरी कॉकरोच नष्ट का होत नाहीत, याचे उत्तर हे त्यांच्या शरीराची विशिष्ट रचना हे आहे. कॉकरोचे शरीर हे बारीक असते.

5 / 5
तसेच त्यांचे शरीर हे लवरचिक असते. ते थोडी जरी रिकामी जागा असेल तर ते त्यात घुसून स्वत:चा जीव वाचवू शकतात. त्यामुळेच जंगलाला आग लागली, त्सुनामी आली, भूकंप आला तरीही कॉकरोच जिवंत राहू शकतो.

तसेच त्यांचे शरीर हे लवरचिक असते. ते थोडी जरी रिकामी जागा असेल तर ते त्यात घुसून स्वत:चा जीव वाचवू शकतात. त्यामुळेच जंगलाला आग लागली, त्सुनामी आली, भूकंप आला तरीही कॉकरोच जिवंत राहू शकतो.

Follow Us