
सुप्रीम कोर्ट परिसरही पुराच्या पाण्याने जलमय झाला आहे.

दिल्लीत राजघाट परिसरात पुराने वेढा घातला आहे.

दिल्लीच्या शांती वन परिसरात पाणी साचल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आयटीओ रोडवर पाणी साचले आहे.

अनेक सखल भागात पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत.

यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने यमुना बाजार परिसरात भीषण पूर आला आहे.