हिवाळ्यात हे खास पेय प्या आणि निरोगी जीवन जगा, फक्त तुळस आणि मिरी…

हिवाळ्यात आरोग्याच्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बदलत्या माैसमामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. यामुळे एक खास पेयाचा आहारात समावेश करा, ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.

| Updated on: Nov 05, 2025 | 9:39 AM
1 / 5
हिवाळ्याची चाहूल जाणून लागली आहे. सकाळीच्या वेळी थंडी वाढलीये. हिवाळ्यात आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. 

हिवाळ्याची चाहूल जाणून लागली आहे. सकाळीच्या वेळी थंडी वाढलीये. हिवाळ्यात आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. 

2 / 5
बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे लोक आजारी पडण्याची शक्यता वाढते. अशावेळी विशेष काळजी घ्या. 

बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे लोक आजारी पडण्याची शक्यता वाढते. अशावेळी विशेष काळजी घ्या. 

3 / 5
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खात आणि काय पिता हे महत्वाचे आहे. सकाळची सुरूवात एक कप खास पेयाने केली तर हिवाळ्यात कधीच आजारी पडणार नाहीत. 

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खात आणि काय पिता हे महत्वाचे आहे. सकाळची सुरूवात एक कप खास पेयाने केली तर हिवाळ्यात कधीच आजारी पडणार नाहीत. 

4 / 5
आले, काळी मिरी, मिरची, आले, तुळस आणि काळी मिरी यासारख्या औषधी घटकांपासून तयार केलेला काढा या ऋतूत खूप फायदेशीर आहे.

आले, काळी मिरी, मिरची, आले, तुळस आणि काळी मिरी यासारख्या औषधी घटकांपासून तयार केलेला काढा या ऋतूत खूप फायदेशीर आहे.

5 / 5
दररोज जरी हा काढा पिला तरीही आरोग्यासाठी चांगले आहे. हा काढा पिल्याने तुम्ही अजिबातच आजारी पडणार नाहीत. हा काढा अत्यंत आहे. 

दररोज जरी हा काढा पिला तरीही आरोग्यासाठी चांगले आहे. हा काढा पिल्याने तुम्ही अजिबातच आजारी पडणार नाहीत. हा काढा अत्यंत आहे.