
भूक लागेल तेव्हाच खा. आधीचे जेवण पचल्यावर खा. कधीकधी आपल्याला असे वाटते की आपल्याला भूक लागली आहे. जरी हे निर्जलीकरणामुळे देखील होऊ शकते. म्हणून आपल्या शरीराशी जुळवून घ्या आणि भूक लागल्यावरच खा.

जेवण आरामात बसून करा. जेवताना फक्त खाण्यावर लक्ष द्या. यावेळी टीव्ही, पुस्तक, फोन आणि लॅपटॉप पाहू नका.

गरम अन्न घ्या. ताजे शिजवलेले अन्न खा. फ्रीजमध्ये ठेवलेले आणि थंड अन्न टाळा. पाचण प्रणाली चांगली ठेवण्यासाठी नेहमीच ताजे अन्न खा.

इनकम्पेटिबल अन्न खाणे टाळा. यामुळे तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते. तसेच बाहेरील अन्न खाणे पूर्णपणे टाळाच.

फास्ट खाऊ नका आणि फक्त अन्न गिळू नका, अन्न चघळा. अन्न चघळल्याने पचनसंस्था निरोगी राहते.