दक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे.

| Updated on: Oct 06, 2022 | 6:09 PM
टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

2 / 5
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

3 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

4 / 5
रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.