AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीस यांचे राजकारणात येण्याचे संकेत, म्हणाल्या…

अमृता फडणवीस यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिलेत...

अमृता फडणवीस यांचे राजकारणात येण्याचे संकेत, म्हणाल्या...
| Updated on: Nov 28, 2022 | 10:29 AM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिलेत. राजकारण ही पूर्णवेळ देऊन कार्य करण्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी राजकारणासाठी पूर्णवेळ देऊ शकेन तेव्हाच मी राजकारणात (Politics) येईल”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.

अमृत फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतंही राजकीय पद नाहीये. मात्र त्या विविध राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतात. त्यामुळे जर अमृता फडणवीस पूर्णवेळ राजकारणात येणार असतील, तर त्यांच्या विधानांकडे सर्वांचंच लक्ष असेल.

अमृता फडणवीस या जरी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी तितकीच त्यांची ओळख नाहीये. अमृता या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसंच त्या गायिका आणि अभिनेत्री आहेत.

अमृता या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ट्विटरच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करत असतात. शिवाय विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यासाठीही त्या परिचित आहेत.

अमृता फडणवीस यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. गायक शानसोबत अमृता फडणवीस यांनी ‘धडका दिल’ हे गाणं गायलं आहे.

एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये अमृता फडणवीस यांनी एक गाणं सादर केलं होतं. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा झाली.

अमृता फडणवीस यांनी शिवतांडव सादर केलं होतं. याचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.