AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022, Ramnagar (Ward 50) : सोशल मीडियाच्या माध्यमातून उभेच्छुक सक्रिय, यावेळी कुणाला मिळणार उमेदवारी?

गेल्या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मतं मिळाली होती. त्यांच्यापेक्षा जास्त मतं अपक्षांना मिळाली होती. यावेळी नवीन मतदार आले आहेत. हा युवा मतदार कुणाला मतं देतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

BMC Election 2022, Ramnagar (Ward 50) : सोशल मीडियाच्या माध्यमातून उभेच्छुक सक्रिय, यावेळी कुणाला मिळणार उमेदवारी?
मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 50 अर्थात रामनगर Image Credit source: t v 9
| Updated on: Jun 06, 2022 | 8:28 PM
Share

मुंबई महानगरपालिका : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 50 हा अराखिव होता. आता वॉर्डाचं गणित थोडंफार बदललं आहे. उभेच्छुक सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक हे प्रमुख उमेदवार असले, तरी इतर पक्षाचे नेतेचे सक्रिय झाले आहे. त्यामुळं यावेळी कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारतो, हे पाहावं लागेल. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 50 अर्थात रामनगर (Ramnagar) होय. हा मतदारसंघ अराखीव होता. या प्रभागात सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत भाजपचे दिपक ठाकूर (Deepak Thakur) यांनी बाजी मारली होती. दीपक ठाकूर यांनी शिवसेनेचे दिनेश राव (Dinesh Rao) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. या मतदारसंघावर दीपक ठाकूर यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

गेल्या निवडणुकीचं गणित काय?

2017 च्या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणूक लढले होते. काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा झगडे यांनी दोन हजार 739 मतं घेतली होती. मनसेचे उमेदवार हरेश साळवी यांनी एक हजार 429 मतं घेतली होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. प्रभागात एकूण मतदार 42 हजार 981 होते. त्यापैकी 22 हजार 566 मतदारांनी मतदान केले होते. नोटाला 379 मतं मिळाली होती. 48 हजार 3 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 733 तर अनुसूचित जमातीचे 173 लोकसंख्या आहे. गेल्या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मतं मिळाली होती. त्यांच्यापेक्षा जास्त मतं अपक्षांना मिळाली होती. यावेळी नवीन मतदार आले आहेत. हा युवा मतदार कुणाला मतं देतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. बहुतेस सर्वज राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारांच्या भेटीगोटी सुरू आहेत. याचा कुणाला कितरत फायदा होतो. कुणाला मतदार पसंती देतील, हे येणारी वेळच ठरवेल.

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतं

दिनेश राव (शिवसेना) 6783 हरेश साळवी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1429 दीपक ठाकूर (भारतीय जनता पक्ष) 10,645 स्नेहा झगडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 2739

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....