AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केलीयं. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं.

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Jul 14, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला तो रद्द केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीयं. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेशन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही हा निर्णय घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. आम्ही हा निर्णय घेतला आहे. 3600 लोकांना लाभ मिळणार. 1800 अर्ज आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

आजच्या बैठकीमध्ये पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देखील दिलायं. अगोदर नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जात नव्हते. निवडून आलेले सदस्य संख्याबळानुसार सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड होत होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर सरपंच आणि नगराध्यक्षांना लोकांमधूनच निवडून यावे लागणार आहे.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल