AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ईडी’ सरकारचा अंत जवळच, …यामुळे सरकार अडचणीत येणार – पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारमध्ये अंतर्गत खदखद असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

'ईडी' सरकारचा अंत जवळच, ...यामुळे सरकार अडचणीत येणार - पटोले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2022 | 12:56 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP), शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं नाना पटोले यांनी?

नाना पटोले यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बच्चू कडू, रवी राणा यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जोरदार टोला लगावला. महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर सर्वत्र अशीच खदखद दिसून येत आहे. अंतर्गत खदखदीमुळ शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच होणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू, राणा वादात दानवेंची उडी

सध्या बच्चू कडू  आणि रवी राणा  यांच्यातील वाद चांगालाच चर्चेचा विषय ठरला आहे. या वादावरून विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे.  कोणाला किती खोके पोहोचले यावरून आमदारांचा वाद सुरू असल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तर आता या वादात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील उडी घेतली आहे.  कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केले आहेत. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक