पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली म्हणत उद्धव ठाकरेंनी कातरत्या आवाजात मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कॅबिनेटची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची शेवटची ठरली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रावादी आणि काँग्रेसने साथ दिली. यांनतर हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला.

पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली म्हणत उद्धव ठाकरेंनी कातरत्या आवाजात मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 9:55 PM

मुंबई : मंत्रालयात पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर शिवसेना(shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray ) कातरत्या आवाजात त्यांचे आभार मानले आणि मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्यांना मी आपलं म्हणत होतो ते सोडून गेले. राष्ट्रावादी आणि काँग्रेसच्या सहकार्यामुळेच औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कॅबिनेटची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची शेवटची ठरली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रावादी आणि काँग्रेसने साथ दिली.  यांनतर हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला.

औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जनसंवादाला सुरुवात झालेली आहे.  आपल्याशी संवाद साधून मी अश्वस्त केलं होतं, जे आपण चालू ठेवलं होतं, ते चालूच राहील. आत्तापर्यंतच वाटचाल चांगली झाली. सरकारला कर्जमुक्त केलं. या सगळ्या धबडग्यात काही गोष्टी मागे पडतात. आज जगणं सार्थी झाल्यासारखं वाटलं. औरंगाबादचं संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचं धाराशीव झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीने याला विरोध केला नाही. हा निर्णय होताना शिवसेनेचे चारच मंत्री उपस्थित होते, बाकी कुठे होते ते तुम्ही जाणताच.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.