AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blue Moon : 27 ऑगस्टला शनि असणार पृथ्वीच्या सर्वाधीक जवळ, चंद्राचा रंगही बदलणार

यानंतर 30 ऑगस्टला आकाशात ब्लू मून (Blue Moon) दिसेल. चंद्राचा रंग हलका निळा असेल. शनि 8.8 खगोलीय युनिट्स (AU) अंतरावर किंवा पृथ्वीपासून एक अब्ज 31 कोटी 64 लाख 61 हजार 262 किलोमीटर अंतरावर दिसेल.

Blue Moon : 27 ऑगस्टला शनि असणार पृथ्वीच्या सर्वाधीक जवळ, चंद्राचा रंगही बदलणार
ब्लु मुन Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई : 27 आणि 30 ऑगस्ट रोजी मोठ्या खगोलीय घटना घडणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी शनी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. त्याच्या आजूबाजूला एक वलय दिसेल. यानंतर 30 ऑगस्टला आकाशात ब्लू मून (Blue Moon) दिसेल. चंद्राचा रंग हलका निळा असेल. शनि 8.8 खगोलीय युनिट्स (AU) अंतरावर किंवा पृथ्वीपासून एक अब्ज 31 कोटी 64 लाख 61 हजार 262 किलोमीटर अंतरावर दिसेल. साधारणपणे हे अंतर 11 AU म्हणजेच एक अब्ज 64 कोटी 55 लाख 76 हजार 577 किमी आहे. 378 दिवसांनंतर ही घटना 8 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा घडणार आहे. याआधी 14 ऑगस्ट 2022 रोजी शनी इतका जवळून दिसला होता.

यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी सुपर मून दिसला होता. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा असे घडते. पहिल्या पौर्णिमेला सुपर मून होता. आता ब्लू मून दिसणार आहे. या दिवशी चंद्र थोडा मोठा दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार दोन्ही घटनांचा परिणाम सकारात्मक असेल. मात्र ज्यांच्या पत्रिकेत चंद्र कमजोर स्थितीत आहे त्यांनी काळजी घ्यावी.

शनि पृथ्वीच्या अधिक जवळ येईल

27 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी शनि ग्रह पूर्वेला दिसेल. त्याभोवती एक रिंगण दिसेल. शनि पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याने ही परिस्थिती निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि कुंभ राशीत आहे. तो या राशीचा स्वामी आहे. या दिवशी पृथ्वीच्या जवळ असल्याने सकारात्मक परिणाम मिळतील. शनीची तिसरी राशी देवगुरु गुरूवर आणि सातवी राशी सूर्य आणि बुधवर असेल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने मानसिक त्रास दूर होईल. त्याच वेळी, 30 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल. ज्या लोकांच्या पत्रिकेत शनि आणि चंद्र युती तयार झाली आहे. त्यांनी वाहन काळजीपूर्वक चालवावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.